HW News Marathi
महाराष्ट्र

कोकणावर अन्याय करणाऱ्यांची राख करु

रत्नागिरी | कोकणावर अन्याय करणाऱ्यांची राख करु, असे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार येथील जाहीर सभेते केले. या सभेत महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही असा निर्धार, असे देखील विधान उद्धव ठाकरे यांनी केले.

कोकणाला उद्ध्वस्त केले, तर तुम्हाला उद्ध्वस्त करु. नाणारचा प्रकल्प शिवसेना होऊ देणार नाही, त्यासाठी नाणारवासियांची एकजूट कायम ठेवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना संबोधित करताना केले.

गेल्या काही दिवसापासून नाणार प्रकल्पावरुन महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष सोडले तर इतर सर्व पक्ष नाणार प्रकल्पा विरोधात असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. नाणार प्रकल्पावरुन महाराष्ट्राचे राजकारण कोणते वळण घेणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…असं असेल तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू!

News Desk

जे मला धमकवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांचा मी बाप आहे-संजय राऊत

News Desk

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती

News Desk