HW News Marathi
मुंबई

शेतीसाठी माहिती तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते | व्यंकय्या नायडू

मुंबई | पवई येथील आयआयटी मुंबईच्या हरिक महोत्सवी वर्षानिमित्त परिषदेचे शुभारंभ करण्यात आले.त्या दरम्यान उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी भाषण केले.डिजिटल हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तसेच शास्वत शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा असे अहवान नायडू यांनी दिले. महाराष्ट्रचे राज्यपाल सी विध्यासागरराव, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे अशा मान्यवरानी उपस्थिती लावली होती.

व्यंकय्या नायडू यांनी नमस्कार करत भाषणाला सुरुवात केली मीही एका शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मला शेतीचे बरचसे ज्ञान आहे . आपल्या मातृभाषेचा आदर करावा तसेच शेतीच्या समस्याकडे लक्ष द्यावे आणि त्यासाठी एएफआरआयटीए तसेच डब्लुसीसीए या दोन्ही आंतराष्ट्रीय संस्था एकत्र येऊन या आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले ही कौतुकाची गोष्ट आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘Beach Please’ एक अनोखा उपक्रम

News Desk

जय फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमेचे 75 आठवडे, इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा दिला संदेश

News Desk

… आता उद्धव ठाकरेंची संपत्ती जाहीर करणार का? – भाजप

News Desk