HW News Marathi
मुंबई

जाणून घ्या…बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज (१५ जानेवारी) आठवा दिवस आहे. बेस्ट संपावर आमच्या आदेशानंतरही तुम्ही संप सुरूच ठेवाल हे आम्हाला अपेक्षित नव्हते, अशा शब्दा मुंबई उच्च न्यायालयाने काल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे संपावर आज तरी तोडगा निघणार की न्यायालयाला आदेश द्यावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेस्ट प्रशासनाकडून उच्चस्तरीय समितीला सादर करण्यात आलेल्या अहवालातील मुद्दे एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तातून समोर आले आहेत.

बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

  • बेस्ट प्रशासनाला वर्षभरात ९०० कोटींचा तोटा
  • बेस्टवर २.५ हजार कोटींचे कर्ज
  • बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करणे अशक्य, कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर

    ५५० कोटींचा भार पडणार

  • बेस्टचे दिवसाचे उत्पन्न ३ कोटी तर खर्च ६ कोटी
  • कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी बेस्टला कर्ज घ्यावे लागते
  • कंत्राटी कर्मचारी घेण्याचा बेस्टच विचार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयकुमार रावल यांना न्यायालयात उत्तर देऊ | नवाब मलिक

swarit

“बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या.” – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Chetan Kirdat

उल्हानगरमध्ये भोंदू बाबांना संतप्त नागरिकांनी झोडपले; चारही भोंदू पोलिसांच्या ताब्यात

News Desk