HW News Marathi
मुंबई

पोलिसांची दडपशाही, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई – परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तसेच या भागात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर राज्यभरात उसळलेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.पोलिसांनी धरपकड सुरु केल्यानंतर जमाव पांगला. सध्या छात्रभारतीचे कार्यकर्ते गोरेगावच्या दिशेने जात आहेत.

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका छात्रभारतीने घेतली त्यामुळे संघर्ष झाला. ही दडपशाही असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सतीश शेट्टी खून प्रकरणाची श्वेतपत्रिका काढावी आरटीआय अ‍ॅक्टिव्हिस्ट फोरमची मागणी

News Desk

अंधश्रद्धा वाढवणाऱ्या जाहिरातीला सरकारचं प्रोत्साहन ?

News Desk

राज ठाकरे होणार सक्रीय पुन्हा नव्या जोमाने मैदान गाजवण्यास सज्ज…!

Adil