HW News Marathi
मुंबई

पोलिसांची दडपशाही, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई – परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तसेच या भागात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर राज्यभरात उसळलेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.पोलिसांनी धरपकड सुरु केल्यानंतर जमाव पांगला. सध्या छात्रभारतीचे कार्यकर्ते गोरेगावच्या दिशेने जात आहेत.

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका छात्रभारतीने घेतली त्यामुळे संघर्ष झाला. ही दडपशाही असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कुर्ला एस.टी. आगारामध्ये ९ ऑगस्टला ‘चले जाव’ आंदोलन

News Desk

नवी मुंबईत गगनचुंबी इमारतीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

swarit

बेलापूरची लोकल वेस्टर्नच्या ट्रॅकवर , हार्बर रेल्वेचा सावाळा गोंधळ

News Desk
मुंबई

मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी घेतला निर्णय

News Desk

मुंबईः आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले गुजरातमध्ये दलित नेते व आमदार जिग्नेश मेवाणी व दिल्ली विद्यापाठीतील उमर खालीद यांनी मुंबईत कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. विलेपार्ल्याच्या भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

Related posts

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ घोषणा

News Desk

हल्ला बोल यात्रा’ नसून ‘डल्ला मार यात्रा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

पुणे सदाशिव पेठेत 8 दुचाकी गाड्या जाळल्या

News Desk