HW News Marathi
मुंबई

बीएमसी आयुक्तांना मुख्यमंत्री वाचवतायत – संजय निरूपम

कमला मिल अग्नितांडवानंतर आरोप प्रत्यारोप चालूच आहेत आत संजय निरूपम यांनी मुख्यमंत्री यांच्यावर आरोप केलाय. संजय निरूप यांनी टिव्ट करून महापालिकेच्या निष्काळजीमुळे मुंबई आगीच्या विळाख्यात सापडली असून मुख्यमंत्री मात्र आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी टिका संजय निरूपम यांनी केलं आहे.

 

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, गेल्या 20 दिवसांत मुंबईमध्ये आगीमुळे 31 लोकांना जीव गेलाय- मुंबई आगीच्या विळख्यात सापडली आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आणखी दुर्घटना होण्याची भीती आहे. पण मुख्यमंत्री मात्र आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकशाही संवर्धनाची जबाबदारी आता पत्रकारांवर  – विवेक पंडित

News Desk

टी सीरीज तर्फे प्रकाशीत करण्यात आलेल्या व्हिडीओ संदर्भात काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्र्यांना १० प्रश्न

News Desk

पत्नीच्या विरहाने पतीचेही निधन

News Desk