HW News Marathi
मुंबई

बीएमसी आयुक्तांना मुख्यमंत्री वाचवतायत – संजय निरूपम

कमला मिल अग्नितांडवानंतर आरोप प्रत्यारोप चालूच आहेत आत संजय निरूपम यांनी मुख्यमंत्री यांच्यावर आरोप केलाय. संजय निरूप यांनी टिव्ट करून महापालिकेच्या निष्काळजीमुळे मुंबई आगीच्या विळाख्यात सापडली असून मुख्यमंत्री मात्र आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी टिका संजय निरूपम यांनी केलं आहे.

 

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, गेल्या 20 दिवसांत मुंबईमध्ये आगीमुळे 31 लोकांना जीव गेलाय- मुंबई आगीच्या विळख्यात सापडली आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आणखी दुर्घटना होण्याची भीती आहे. पण मुख्यमंत्री मात्र आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

News Desk

ते नगरसेवक छक्के….

News Desk

मनसेकडून नाणार प्रकरणी खळ्ळ खट्याक

News Desk
महाराष्ट्र

एकही शाळा बंद करु देणार नाही, छात्र भारतीचा इशारा

News Desk

मुंबई: राज्य सरकारने ८० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून याला छात्र भारती आणि शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला तसेच हा आदेश काढण्याºया शिक्षण विभागाच्या सचिवाविरूद्ध कारवाईची मागणी करण्यासाठी मुंबईच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज निदर्शने केली.

यावेळी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, मुंबई अध्यक्ष शशिकांत उतेकर, मच्छींद्र खरात, चंद्रकांत म्हात्रे, शिवाजी खैरमोडे, शिवाजी आव्हाड, छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे, सागर भालेराव, रोहित ढाले, विशाल कदम, सचिन काकड, भगवान बोयाळ, समिर कांबळे यांना मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतलं.उद्या राज्यातील सर्व शिक्षक सकाळी ११ वाजता घंटानाद करत काळ्या फिती लावून काम करतील अशी माहिती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिली.

Related posts

सांगलीत गॅगवारमधून शकील मकानदारची हत्या 13 जणांनी केला हल्ला

News Desk

मराठी पाट्यांचं श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचंच! – राज ठाकरे

News Desk

३ दिवसांच्या सरकारचा एक प्रयोग झाला होता त्याची आज पुण्यतिथी, राऊतांचा भाजपला टोला 

News Desk