HW News Marathi
देश / विदेश

कोरोनाच्या चाचणीत आपला देश आत्तापर्यंत अयशस्वी – राहूल गांधी

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या संकटाला केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य यंत्रनेला सोबत घेऊन लढत आहेत. सद्यस्थितीला कोरोनाची स्थिती ही गंभीर होत चालली आहे. परंतू, राजकारण करण्याची ही योग्य वेळ नसून कसं कोरोनापासून देशाला वाचवू शकतो हे पाहणे अधिक गरजेचे आहे.

दरम्यान, केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत आहे. मात्र तरीही राजकारणात अनेकांकडून टीका केली जात आहे. कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाच्या केल्या जाणाऱ्या टेस्ट बद्दल ट्विट केले आहे. सध्या देशात दर १० लाख भारतीयांच्या मागे १४९ टेस्ट उपलब्ध आहेत. आपल्या देशाची गत ही लाओस, नाइजर या देशांसारकी अवस्था झाली आहे असे त्यांनी लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आप’च्या ३ खासदारांना सभापतींनी केले एकदिवसासाठी निलंबीत

News Desk

२०२० पासून बीएस-४ श्रेणीतील वाहनाची विक्री होणार नाही | सर्वोच्च न्यायालय

swarit

‘सरकार फक्त लोकांना फुकट पगार देण्यासाठी आहे का?, गडकरींनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर  

News Desk