HW News Marathi
देश / विदेश

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी, मध्यस्थांमार्फत तोडगा नाही

नवी दिल्ली | अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी ६ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश रंजन गोगोई यांनी घेतला आहे. मध्यस्थ समितीचा्या अहवालात तोडगा न निघाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. निकाल लागेपर्यंत दररोज सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी तीन दिवस नियमित सुनावणी होणार आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ayodhya Verdict : मध्यस्थी समितीची नेमणूक

News Desk

मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार!

News Desk

दीपिका पादुकोणच्या जेएनयू विद्यार्थ्यांना दिलेल्या समर्थनानंतर सोशल मीडियावर ट्रोल

News Desk