HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील महाभियोग याचिका मागे

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश दीपक मिश्री यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला महाभियोगचा काँग्रेसने मागे घेतला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडून यांनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम ही याचिका दाखल केली होती.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा महाभियोग

न्यायाधीश बी. एच लोया यांच्या मृत्यू प्रकरणात स्वतंत्र चौकशी करण्यांची याचिक सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणला होता. काँग्रेससह सात विरोधी पक्षांच्या ६४ राज्यसभा सदस्यांनी २० एप्रिल रोजी सरन्यायाधीशांविरुद्ध महाभियोग चालविण्याची नोटीस दिली होती.

राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी २३ एप्रिल रोजी ती फेटाळली. त्याविरुद्ध नोटीस देणाऱ्यांपैकी पंजाब काँग्रेसचे प्रताप सिंग बाजवा आणि गुजरात काँग्रेसचे डॉ. अमी हर्षद्रेय याज्ञिक काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सुप्रीम कोर्टात सोमवारी याचिका दाखल केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चक्रीवादाळाने इतिहास भूगोल बदलला

News Desk

एकाच परिवारातील चार जणांनी केली आत्महत्या

News Desk

एमटीएनएलकडून नथुराम गोडसेचे समर्थन केले जात आहे का ?

News Desk
मुंबई

शेतकऱ्यांचा लाल सागर मुंबईत धडकला, सरकारची धावपळ सुरू

News Desk

मुंबई | नाशिक ते मुंबई असा सुमारे दोनशे किलोमीटरचा पायी प्रवास करून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हे शेतकरी विधानभवनाला घेराव घालणार आहेत. दरम्यान, मोर्चाची व्याप्ती पाहून सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी तत्काळ मंत्रिगटाची स्थापना करण्यात आले आहेत. दुपारी दोन वाजचा शेतकरी नेत्यांसोबत हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.

शेतकरी मोर्चामुळे संपूर्ण आझाद मैदन परिसरात लाल सागर पसरला आहे. गेल्या सहा दिवसांपासून उन वाऱ्याची पर्वा न करता, पिचलेला शेतकरी आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान, वन जमिन शेतकऱ्यांच्या नावे मिळावी, ही मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यावर सरकार काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लाठ्या काठ्या खावू वेळ पडल्यास गोळ्या झेलू परंतु मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याचे समजते.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच हा मुद्दा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करून सरकार सहा दिवस झोपले होते, का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Related posts

मुंबईच्या नेपीएन्सी रोडवरील इमारतीला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही

News Desk

पुढच्या काळात फुटाफूट नको म्हणून राज ठाकरे सरसावले  

News Desk

मोनोरेलच्या आगीवर नियंत्रण

News Desk