HW News Marathi
देश / विदेश

बेंगळुरूमध्ये पावसाने घेतले पाच बळी

बेंगळुरू(वृत्तसंस्था): गेल्या आठवड्यापासून बेंगळुरू परिसरात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसात पाच जण वाहून गेले आहेत. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. खड्ड्यात पडून पाच जण बुडल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदहेचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दरम्यान, पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकाच दिवसात तीन वेळा पाकच्या ‘नापाक’ कारवाया

News Desk

भाजपमध्‍ये प्रवेश करणे हाच राहुल गांधींसमोर शेवटचा पर्याय, निलेश राणेंनी डिवचलं

News Desk

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांची उद्या राज्यभर निदर्शने

News Desk