HW News Marathi
देश / विदेश

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन्ही नागरिक नॅशनल कॉन्फ्रन्सचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील कारफाल्ली मोहल्ला येथे हल्ला केला.

या दहशतवद्यांनी अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारीत तीन जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी हल्ल्या संदर्भात अधिक माहिती चौकशी स्थानिक पोलीस करत आहे. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा राजकीय हेतूतून केल्याचा संशय एसएसपी इम्तियाझ इरसमाइल पॅरे यांनी व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्योतिरादित्य शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही !

swarit

स्वातंत्र्यदिनी चीनची भारतीय सीमारेषेत घोसखोरी,आयटीबीपीच्या अहवालात माहिती

Gauri Tilekar

भारतानेच पाकिस्तानशी असलेले सगळे संबंध तोडायला हवे होते !

News Desk