HW News Marathi
देश / विदेश

‘मोदी सरकारच्या कार्यकाळात राममंदिर होणारच नाही’

नवी दिल्लीः हिंदूत्वाच्या चेहरा घेऊन केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपला आता राम मंदिराचा विसर पडल्याचे दिसत आहे. भाजप सरकार कधीच राम मंदिर उभारणार नसल्याचे केंद्रीतील राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केले आहे. भाजपने राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही (भाजपने) राम मंदिराच्या मुद्यावर निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार राम मंदिराची निर्मिती करू शकत नाही,’ असे शुक्ला यांनी म्हटले. न्यायालयाच्या निकालानंतर किंवा आपापसात एकमत झाल्यावरच राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होऊ शकते, असेही ते पुढे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून आयईडी ब्लास्ट

News Desk

अबब ! रोटोमॅकचा ३ हजार ६९५ कोटीचा घोटाळा

News Desk

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार

News Desk