HW News Marathi
देश / विदेश

राम मंदिरसाठी लोकांनी मत दिलेत ट्रीपल तलाखसाठी नाही – प्रविण तोगडिया

राम मंदिरसाठी कायदा पास करून लवकरात लवकर निकाली काढा असा इशारा विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी दिला. राममंदिरसाठीच देशातील जनतेने सरकारला मत दिले होते. ट्रीपल तलाखसाठी लोकांनी मत दिले नाहीत. असेही टोला प्रविण तोगडिया यांनी लगावला आहे.

संसदेत राममंदिरसाठी कायदा झाली पाहिजे कायदा झाल्यास राम मंदिर होईल पण मशीद होणार नाही असे मत तोगडिया यांनी व्यक्त केला आहे.

रामजन्मभूमीची सुनावणी सध्या सुप्रिम कोर्टात सुरू आहे. पुढील सुनावणी 14 मार्च रोजी होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निवडणूका संपल्या की दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का?”,जयंत पाटलांचा संतप्त सवाल

News Desk

शरद पवारांसोबतच्या दिल्लीतील भेटीचे तपशील गृहमंत्र्यांनी सांगितले

News Desk

ए. राजा मनमोन सिंग, विनोद राय यांच्यावर गंभीर आरोप

swarit