HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान-राष्ट्रपतींची भेट, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय विषयांवर झाली चर्चा

नवी दिल्‍ली | देशात सध्या अस्थिरता आहे. भारत-चीन सीमेवरील तणाव सातत्याने वाढत आहे. असे असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (५ जुलै) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील अनेक महत्वांच्या विषयावर चर्चा झाली.

दुसरीकडे, उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही ट्विट केले आहे, “भारत इतिहासाच्या एका नाजूक वळणावरून जात आहे. आपण एकाच वेळी अनेक दहशतवादी आणि देशाबाहेरील आव्हानांचा सामना करत आहोत. मात्र आपल्याला जी आव्हानं दिली जात आहेत, त्याचां सामना करण्यासाठी आपण दृढ निश्‍चयी असायला हवे,” असे म्हणण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानसारख्या बदमाश देशाला चोरून प्रेमपत्र पाठवायची आवश्यकता काय ?

News Desk

फेसबुकचा सर्वेसर्वा झाला दुसऱ्यांदा झाला बाप.. मुलींला पत्रातून दिल्या शुभेच्छा

News Desk

राहुल गांधी यांनी पुन्हा डागले मोदींवर टीकास्र

News Desk