HW News Marathi
व्हिडीओ

“राज्यात तिसरी लाट आली तर…”; इशारा देत Aaditya Thackeray यांची दिली निर्बंधांची माहिती

राज्यात तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची असेल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्टपणे सांगितले आहे. युरोप, अमेरिका आणि फ्रान्समध्ये या देशात ओमायक्रॉनचा प्रसार हा वेगाने होत आहे. त्यामुळे राज्यात खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसे केले नाही तर रुग्णांच्या सख्येत वाढ होण्याची शक्यता राजेश टोपे आज (२५ डिसेंबर) पत्रकार परिषदेतून सांगितले आहे. ओमायक्रॉनमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. पण आपण काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे सर्वानी नव वर्षाचे स्वागत करा, परंतु नियम पाळून स्वागत करा, अशी विनंती आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.

#AadityaThackeray #RajeshTope #Omicron #Maharashtra #MaharashtraPolitics #Corona #Covid19

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांची शेतकऱ्यांविषयीची भूमिका दुटप्पी! राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांवर पडळकरांचे गंभीर आरोप …

News Desk

Sanjay Raut-Devendra Fadnavis | कोणीही आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही !

Gauri Tilekar

“मी लोटांगण घालत फिरेन’! ShivendraRaje Bhosale आणि Udayanraje Bhosale यांच्यातला वाद चिघळला”

News Desk