HW News Marathi
व्हिडीओ

पुन्हा धक्का ? काँग्रेसनंतर महाविकासआघाडीतील या पक्षाने दिली स्वबळाची घोषणा !

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ‘ प्रहार जनशक्ती पक्षा’ने केली आहे. नांदेडमध्ये पक्षाच्या झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद, तसंच त्या अंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याची घोषणा केली होती.त्यानंतर आता बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने देखील स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

#BacchuKadu #UddhavThackeray #SharadPawar #Maharashtra #MVA #MahaVikasAghadi #NanaPatole #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’,kalyan | कल्याण मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

आवश्यकता असेल तर पवार साहेबांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन!

News Desk

“मंत्रिपदासाठी इम्प्रेस करायला त्यांना गळ्यात काय काय घालून उभं केलं जातंय”- Aaditya Thackeray

News Desk