HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरेंना जमलं ते अजितदादांना का नाही? पवारांवर आली माफी मागण्याची वेळ!

अजित पवार हे रोखठोक बोलणारे, प्रसंगी कडवटपणा घेतील पण मनात येईल तेच बोलतील अशी त्यांची प्रतिमा. त्यांच्या या स्वभावावर महाराष्ट्र प्रेमही करतो. पण त्यांनीच सकाळी जे लोकांना ‘ग्यान’ दिलं, त्याला दुपारी हरताळ फासल्याचं पुण्यात घडलं आहे. त्याच्या उलटं मुंबईत घडलं. मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रमही ऑनलाईन करुन गर्दी टाळली तसच कोरोना काळात राजकारण बाजुला ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच एरवी अजित पवारांच्या प्रेमात असलेली पब्लिकही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं कौतूक करते आहे. एवढच नाही तर जे मुख्यमंत्र्यांना जमलं ते अजित पवारांना का नाही असा सवालही नेटकरी विचारत आहेत

#AjitPawar #SharadPawar #UddhavThackeray #Pune #NCP #Shivsena #AjitPawarApology #MurlidharMohol

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हा पुरोगामी भारत सत्ताधाऱ्यांमुळे मानसिकरीत्या मागे जाईल – प्रणिती शिंदे

News Desk

गुरुपौर्णिमेच्या दिवशीच Deepali Sayyed यांनी घेतली Eknath Shinde यांची भेट; काय आहे कारण

Manasi Devkar

मोदी सरकार सत्ता टिकवण्याची तडफड करीत आहे, उद्धव ठाकरे

News Desk