HW News Marathi
व्हिडीओ

आमचं गाव हरवलयं

मंगळवारी बेलदार समाजाने मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. आमचं गावच हरवलय ही व्यथा घेउन हे बेलदार समाजबांधव सरकारपुढ आपलं गऱ्हाण घेउन आले होते. बेलदार हा भूमिहीन बेघर भटका समाज आहे, दगड फोडणे बांधकाम करणे हा या समाजाचा मुख्य व्यवसाय. या व्यवसायाच्या भटकंतीतच बेलदार समाजाचे मुळगाव हरवले आहे. शिक्षणापासून,विकासापासून समाज वंचित राहीला आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता समाजाला आता जातीचा दाखला हवाय. मात्र आमचे मुळगावच हरवले आहे तर जातीच्या दाखल्याचा पुरावा आणायचा कुठून हा प्रश्न या समाजाला पडलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेव्हा आमदार Rohit Pawar थालीपीठ बनवतात…

News Desk

“एका लोकप्रतिनिधीची कॉलर कशी धरता ?”, सुप्रिया सुळे-संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया | #RahulGandhi

News Desk

पुन्हा का ट्रोल झाल्या अमृता फडणवीस ?

News Desk