HW News Marathi
व्हिडीओ

Amol Kolhe And Aditya Thackeray | आशिर्वाद यात्रा काढून काय साध्य होणार?

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभेपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्तेत आल्यावर काढायला हवी होती. त्यांनाही समजल असत नेमकी कामे काय करायची असतात, ही आशिर्वाद यात्रा मागच्या काही काळात काढली असती, तर त्यांच्या कामाचे मुल्यांकन केले असते. आधीच युती सरकारकडून जनतेचा प्रचंड भ्रमनिरास झाला आहे. ही आशिर्वाद यात्रा काढून काय साध्य होणार? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेवरून टीकास्त्र सोडले.2014 मध्ये कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र, जाहिरात करून सत्तेत आलेल्यांनी आरशात उभे राहिल्यावर स्वतःलाच आपण कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असे विचारण्याची वेळ आली आहे. पिकं तयार झाल्यावर कुणी दावा करायला आले, तर ते योग्य होत नाही, असाही टोला खासदार कोल्हे यांनी ठाकरे यांना लगावला. #AmolKolhe #NCP #AdityaThackeray #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नवाब मलिकांवर मला काही बोलायचंच नाही”;’तो’ प्रश्न विचारताच Ajit Pawar भडकले

News Desk

श्रद्धा वालकरच्या पत्राची Maharashtra पोलीसांनी दखल का घेतली नाही? आशिष शेलारांचा सवाल

News Desk

“राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाही”- Raosaheb Danve

News Desk