HW News Marathi
व्हिडीओ

धक्कादायक! कोरोनामुळे महाराष्ट्रात १३ हजारांहून जास्त मुला-मुलींनी गमावलं आई/वडिलांचं छत्र

गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला कोरोनाकाळ समाजातील प्रत्येक घटकासाठी कमालीचा आव्हानात्मक ठरलाय ह्यात शंका नाही. म्हणूनच कधी एकदा हे सगळं संपतंय आणि सगळं सुरळीत होतंय असं आपल्याला झालं आहे. पण या काळात ज्यांनी आपल्या जिवाभावाच्या माणसांना कायमच गमावलाय, आपल्या डोक्यावरचं मायेचं, सुरक्षेचं छत्र हरवलंय त्याचं काय? अशातच आता महाराष्ट्रातून एक धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. महाराष्ट्रात या संपूर्ण कोरोनाकाळात तब्बल १३, १९७ मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावलाय. ही आकडेवारी कोणतंही संवेदनशील मन सुन्न करणारी आहे. जाणून घ्या अधिकची माहिती

#UddhavThackeray #Maharashtra #Covid19 #CoronaVirus #Orphans #CoronaCrisis #Compensation #CovidVictims

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांचा मेळावा ‘ऑनलाईन’ नाही ‘ऑफलाईन’च झाला पाहिजे, मजा येईल; Gulabrao Patil यांचा खोचक टोला

News Desk

Girish Bapat Vs Pravin Gaikwad | पुण्याचा घोळ आज सुटणार !

Arati More

माझ्याकडे पण टॅलेंट आहे, पण मला कधी प्लॅटफॉर्म मिळालं नाही!

News Desk