HW News Marathi
व्हिडीओ

NCB विरुद्ध NCP, वादाला पुर्णविराम नाहीच?

मुंबई किनारपट्टीवर एनसीबीने अमली पदार्थाचा भंडाफोड केला, ज्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही हायप्रोफाइल व्यक्तींना अटक झाल्याने आता महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आणि अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील पूर्ण राजकीय युद्धात बदलले आहे. खरं तर, गेल्या दोन आठवड्यांपासून, मलिक हे क्रूझ ड्रग प्रकरणावर एनसीबी मुंबई प्रमुखांना कठोर प्रश्न विचारत होते, तर दुसरीकडे एनसीबी या आरोपांचा प्रतिकार करण्यासाठी धडपडत आहे. नवाब मलिकच्या धमाकेदार पत्रकार परिषदेने एनसीबीला स्पष्टीकरण देण्यास भाग पाडले असले तरी, नवाब मलिक यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यास समीर वानखेडे वैयक्तिकरित्या अपयशी ठरले आहेत.

#NCB #NCP #NawabMalik #AryanKhanDrugCase #SameerWankhede #MumbaiPolice #MumbaiCruiseRaveParty #SanjayRaut #Shivsena #MVAGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Sadabhau Khot and Swabhimani | -‘सदाभाऊंच्या’ सभेत ‘स्वाभिमानीचा’ राडा..

Arati More

आपल्याविरोधात बोलला म्हणजे तो आपला शत्रू’ अशी BJP लॉन्ड्री पक्षाची संस्कृती – Supriya Sule

News Desk

संत एकनाथ शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण

News Desk