HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil ठाकरेंना म्हणाले,खंजीर खुपसला,आता Sanjay Rautयांनी ‘बंद खोलीतील’ चर्चा बाहेर काढली!

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रापुढं अनेक प्रश्न आहेत त्यावर काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला पुढं घेऊन जात आहेत. देशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव पहिल्या पाचमध्ये येत आहे, त्यामुळं विरोधकांचं दु: ख मी समजू शकतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणं महाराष्ट्राच्या हिताचं आहे. शिवसेना प्रमुखांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत कोणीही पाठीत खंजीर खुपसलेला नाही.बंद दाराआड काय झालं होतं आणि तिथून काय घडलं यात जास्त खोलात जायला नको. महाराष्ट्राच्या जनतेला आता मदतीची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले.

#SanjayRaut #ChandrakantPatil #UddhavThackeray #Shivsena #BJP #Hwnewsmarathi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mumbai बँक प्रकरणातील Pravin Darekar यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित; काय आहे प्रकरण?

News Desk

पंकजा मुंडेच बीडच्या पालकमंत्री व्हाव्या, Pritam Munde यांनी व्यक्त केली इच्छा

News Desk

मोठी बातमी ! पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी दिला राजीनामा…

News Desk