HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीमुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा पेटणार ?

मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्नाटक सीमावाद सोडवला नाही तर हा प्रश्न कोणीही सोडवू शकणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. “महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. पुस्तकातून नव्या पिढीली महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची माहिती देण्यात आली असून महाराष्ट्राची भूमिका मांडण्यात आली आहे.

#UddhavThackeray #MaharashtraKarnatakDispute #MaharashtraKarnatakBorder #BSYediyurappa #Karnatak #Maharashtra #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांना मरू द्या,आशीर्वाद अजितदादांना द्या! Dattatraya Bharne यांच वक्तव्य नंतर माफीनामा…

News Desk

Rahul Gandhi यांच्या विरोधात Mangesh Kudalkar आक्रमक

Seema Adhe

Amol Kolhe NCP | आमची शिवस्वराज्य यात्रा तरुणातला मावळा जागविण्यासाठी !

Gauri Tilekar