HW News Marathi
व्हिडीओ

जयंत पाटील फक्त लोकांना भडकवण्याचंच काम करतात ! चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

गेल्या २ महिन्यांहून अधिक काळ शांततापूर्ण मार्गाने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल (२६ जानेवारी) गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान या आंदोलनाला मोठे हिंसक वळण लागले. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झालेली असताना या संपूर्ण स्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या या टीकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे.

#ChandrakantPatil #JayantPatil #FarmersProtest #RedFort #RepublicDay2021 #FarmBill #NarendraModi #ModiGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर आमच्या खासदारांचे पाय चाटतात कशाला?; Sanjay Gaikwad यांचा भाजपवर हल्लाबोल

News Desk

Sanjay Gaikwad Buldhana Shivsena | माझ्या ३५ वर्षांच्या मेहनतीचा, सच्चा कार्यकर्त्यांचा विजय !

Gauri Tilekar

त्र्यंबकेश्वरमध्ये हंडाभर पाण्यासाठी जीवाशी खेळ; Aaditya Thackeray यांनी घेतली दखल

News Desk