HW News Marathi
व्हिडीओ

Thackeray सरकार आणि Modi सरकार वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया

केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांमध्ये नेहमीच असमानता दिसते. आता देखील तसच काहीसं झालं आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे परदेशी प्रवाशांसाठीचे नियम . केंद्राने तयार केलेली नियमावलीच राज्याने लागू करावी यासाठी केंद्रातले आरोग्य सचिव यांनी राज्यच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून स्पष्ट निर्देश दिले आहेत. अशातच आता राज्याने काय पावलं उचलली याची माहिती दिलीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

#AjitPawar #UddhavThackeray #NarendraModi #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे! Prakash Ambedkar यांची विनंती

Darrell Miranda

जाणून घ्या काय आहे ‘Shoe man of Mumbai’

News Desk

ओला-उबेर कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

swarit