HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde यांची ग्वाही! प्रशासनाला जमलं नाही तरी,….

गेल्या 15 दिवसात जवळपास 4 वेळा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली, वाण नदी सारख्या नदी काठच्या गावांचे यामुळे शेतीसह, घरे, पशु असे प्रचंड नुकसान झाले. निसर्ग कोपला असला तरीही कुणाचेही घर-संसार उघड्यावर पडू देणार नाही. शासनाच्या माध्यमातून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभारण्याचे काम केले जाईल; अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे वाण टाकळी येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली आहे.

#DhananjayMunde #PankajaMunde #Beed #Marathwada #Maharashtra #Stategovernment #PankajaMunde #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या पावसातल्या सभेची द्विवर्षपूर्ती! सुप्रिया सुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण

News Desk

मनपा निवडणुकीसाठी ‘ही’ आहे ‘AAP’ची रणनीती

Seema Adhe

धोकेबाज कोण हे मतदानातून जनता दाखवेल! – Chandrashekhar Bawankule

News Desk