HW News Marathi
व्हिडीओ

‘फोन टॅपिंग महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने’ नेमकं खरं काय?

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात उच्च न्यायालयातही तक्रार दाखल केली होती. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांनी याचिकेत केला होता. याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई हायकोर्टात महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं होतं, असं त्यांनी बुधवारी मुंबई हायकोर्टात सांगितलं.

#RashmiShukla #BombayHighCourt #NCP #PhoneTapping #BJP #maharashtrapolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांचा पडळकर-खोत यांच्यावर हल्लाबोल!

News Desk

Mohit Kamboj हल्ला प्रकरणी BJPच्या शिष्ट मंडळाने घेतली पोलिस आयुक्तांची भेट

News Desk

महाराष्ट्रात कोरोनाची लस मोफत मिळणार, नवाब मलिकांची घोषणा !

News Desk