HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईत पावसाचा कहर,मुंबईची पुन्हा झाली तुंबई!

रात्रभरापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत. यात आतापर्यंत 18 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, धारावी, अंधेरी, कांदिवली, मिरारोड यांसह अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच मुंबईतील पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे, वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे. तसेच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु

#Mumbai #Chembur #Vikhroli #MumbaiLandslide #MumbaiRains #Vashinaka #NDRF #Mahapalika

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला अन् शिंदेंनी थेट निवडणूक आयोगालाच पत्र धाडलं

Manasi Devkar

“Balasaheb Thackeray जिवंत असते तर Uddhav Thackeray कधीही मुख्यमंत्री झाले नसते”- Narayan Rane

News Desk

‘बाळासाहेबांच्या प्रेम,आशीर्वादामुळे कराड महापौर झाले’ Nitin gadkari नी जागवल्या आठवणी

News Desk