HW News Marathi
व्हिडीओ

अडचणीत सापडल्यानंतरही Jitendra Awhad म्हणाले, “मी विधान मागे घेणार नाही”

क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित एक कार्यक्रमा मध्ये बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, ‘खरं तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. त्यांच्या वक्तव्यावर राजकीय वातावरण तापले होते अणि त्या नंतर मंत्री च्या घरा बाहेर मोर्चा काढण्यात आला होता त्या मध्ये भाजप चे OBC सेल चे कार्यकर्ता होते. त्याच दरम्यान एनसीपी छे कार्यकर्ता देखील उपस्थित होते आणि दोघांमधे वाद निर्मल झाला होता। पण तिथे पुलिस अधिकाऱ्याने हां वाद जस्ट पेटू नए म्हणुन स्थिति ला नियंत्री केले अणि हां पेटत जाणारा वाद थांबला।जीतेन्द्र आव्हाड यांच्या ज्या व्यक्तव्यर राजकीय वातवर तापले आहे त्या वक्तव्यबाबत ते म्हणाले मि जे बोलतो माझ्या मनापासून बोलतो। मि मझ्या वक्तव्यावर ठाम आहे.

#JitendraAwhad #SharadPawar #OBCReservation #OBC #NCP #BJP #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात निलंबित पण केंद्रात भरारी! फडणवीसांच्या ‘या’आमदाराची चर्चा…

News Desk

मंगळवार ठरला “संपवार”

News Desk

Ek Hoti Rajkanya | मालिकेतील कलाकारांसोबत खास बातचित

News Desk