HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra Farmers | आम्हाला आता पुढे जगावं कसं ? हाच प्रश्न

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे,शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असत्ताना ही सत्ताधारी मात्र सरकार स्थापने साठी राजकारण करीत आहेत असा आरोप करीत राष्ट्रवादी चे नेते गुलाबराव देवकर यांनी आज जळगाव ग्रामीण मतदार संघात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला आहे,यावेळी चिंचोली गावात पाहणी करीत असत्ताना अनेक शेतकऱ्यांना आपले अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाले आहे,शरद घुगे या शेतकऱ्याने आपल्या व्यथा मांडताना सरकारने तातडीने मदत करावी अन्यथा आमच्या पुढे जगावं कस असा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्रीय बजेट २०२१- महाराष्ट्राला काय मिळालं ?

News Desk

सूडाच्या राजकारणामुळे गिरीश महाजन अडचणीत ? काय आहे नेमकं प्रकरण ?

News Desk

BJP And NCP | आयारामांचं ओझ भाजपला पेलवणारं का ?

Arati More