HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यांचा संताप ओळखा अन्यथा…

शेतकरी आत्महत्यांवरुन सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर आज निशाना साधलाय.

शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्रासारखे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असावे हे लांच्छन आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात 11 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असे सरकारी आकडेच सांगतात. कर्जमाफीत सरकारने आपली फसवणूक केली हीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भावना बनली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांचा संताप आता तरी ओळखा, अन्यथा आज स्वतःला गळफास लावून घेणारा शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धमक्या देऊन थायलंड आणि बँकॉकमध्ये पैसे जमा करायला सांगायचे; Sanjay Raut यांचा आरोप

News Desk

“नो वाटा, नो घाटा ! संपूर्ण ५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री” संजय राऊतांच्या टायमिंगची चर्चा

News Desk

राज ठाकरे राज्यपालांचं महत्व का वाढवतायत? राजकीय अर्थ काय?

News Desk