HW News Marathi
व्हिडीओ

Rana यांना अभिमान वाटायला हवा की मुंबईत गेलो आणि हनुमान चालीसा पाठ झालं! – Anil Parab

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात संकटं वाढली आहेत. मुख्यमंत्री घरातून बाहेर निघत नाहीत. संकटांमधून बाहेर निघण्यासाठी त्यांनी हनुमान चालीसा वाचावी, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं. मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही अत्यंत श्रद्धेनं अमरावती ते मातोश्री अशी वारी करु. आम्ही शांतपणे जाऊन हनुमान चालीसाचं वाचन करु, असा निर्धार राणा दाम्पत्याने केला आहे. राणा दाम्पत्याला मुंबईत जाऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला होता. मात्र तरीही अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मुंबईत दाखल झाले आहेत. गनिमी काव्याने राणा दाम्पत्य आज पहाटे मुंबईत पोहोचलं आहे. परंतु ते कुठे आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

#SanjayRaut #RaviRana #AnilParab #NavneetRana #Matoshree #BuntyBabli #Amravati #ShivSena #BJP #HanumanChalisa #DevendraFadnavis #NawabMalik #SupremeCourt #MumbaiPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Uddhav Thackeray Narayan Rane एकत्र येतील,एका ताटात जेवतील!’या’ नेत्याचा दावा

News Desk

संतापजनक! साताऱ्यात गर्भवती महिलेस माजी सरपंचाची जबर मारहाण; Aaditya Thackeray यांनी घेतली दखल

News Desk

Ambernath गोळीबार प्रकरणात नवीन माहिती समोर, आरोपींवर ‘मोक्का’ची कारवाई |

Chetan Kirdat