HW News Marathi
व्हिडीओ

Rana यांना अभिमान वाटायला हवा की मुंबईत गेलो आणि हनुमान चालीसा पाठ झालं! – Anil Parab

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात संकटं वाढली आहेत. मुख्यमंत्री घरातून बाहेर निघत नाहीत. संकटांमधून बाहेर निघण्यासाठी त्यांनी हनुमान चालीसा वाचावी, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं. मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही अत्यंत श्रद्धेनं अमरावती ते मातोश्री अशी वारी करु. आम्ही शांतपणे जाऊन हनुमान चालीसाचं वाचन करु, असा निर्धार राणा दाम्पत्याने केला आहे. राणा दाम्पत्याला मुंबईत जाऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला होता. मात्र तरीही अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मुंबईत दाखल झाले आहेत. गनिमी काव्याने राणा दाम्पत्य आज पहाटे मुंबईत पोहोचलं आहे. परंतु ते कुठे आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

#SanjayRaut #RaviRana #AnilParab #NavneetRana #Matoshree #BuntyBabli #Amravati #ShivSena #BJP #HanumanChalisa #DevendraFadnavis #NawabMalik #SupremeCourt #MumbaiPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar On Ram Shinde | कर्जत-जामखेडमध्ये ‘भाजपचा राम’ शिल्लक राहणार नाही…

Arati More

४ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू! दुर्घटनेच्या कारणावरून Munde भावा-बहिणीत पुन्हा जुंपली

News Desk

BJP-Shivsena | आज भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता

Gauri Tilekar