HW News Marathi
व्हिडीओ

श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? शिवसेनेचा सवाल

राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपून जमाना झाला. लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रपती होणार नाहीत. तेव्हा बाबरी पतनाचे खटले काढा व बाबरीचे कोर्ट तरी बरखास्त करा. श्री. गडकरी, इथे तरी सहमती होऊ द्या! असा टोला शिवसेनेने भाजपला लावला आहे. श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? असा प्रश्न आज सामना मधून पुन्हा उपस्थित करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? Uddhav Thackeray यांच्या विधानाचा अर्थ काय?

Manasi Devkar

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी! शिवसेना मंत्री संजय राठोड यांची चौकशी होणार…

News Desk

खडसेंबाबत अजित पवारांचा खुलासा ! शिवेंद्रराजे भेट आणि फडणवीसांच्या जलयुक्तबद्दल दादा म्हणतात…

News Desk