HW News Marathi
व्हिडीओ

…तर एक वेळच जेवण मिळणार नाही; Jitendra Awhad यांच मोठं विधान

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे नागरिकांच्या समस्या निवारण्यासाठी जनता दरबार घेत असतात पण आज त्यांनी घाटकोपर मधे जनता दरबार घेतला यात शेकडोच्या संख्येने लोक आपल्या सोसायटीच्या संदर्भात म्हाडा,एस आर ए,बिल्डर पालिका यांच्या समस्या घेऊन आले आणि तक्रारीचा पाऊस पडला.घटकोपराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका आणि पदाधिकारी यांनी हा जनता दरबार आयोजिय केला यावेळी मंत्री जिंतेंद्र आव्हाड यांनी मला लोकांच्या समस्या सोडायच्या आहेत त्यामुळे लोक मला जिथे बोलावतील तिथे मी जाईल अशी प्रतिकिर्यातीयांनी दिली .

#NCP #JitendraAwhad #BJP #MVA #RajThackeray #MNS #UttarPradesh #Ayodhya #DilipWalsePatil #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Fadanvis यांचा Thackeray सरकारला धमकी वजा इशारा! “मदत करणार नाही तोपर्यंत…”

News Desk

Pune | दुर्दैवी घटना, जबाबदार कोण ?

Atul Chavan

बीडच्या राजकारणात बदलाचे वारे? एक रिएंट्री अन् Dhananjay Munde यांच्या पुढे वाढणार अडचणी?

News Desk