HW News Marathi
व्हिडीओ

मोदी सरकारचं अपयश? जावडेकर,डॉ. हर्षवर्धनसह तब्बल १२ मंत्र्यांचे ‘या’ कारणांनी घेतले राजीनामे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी फेरबदल झाले आणि परिणामी काही मंत्र्यांची गच्छंतीसुद्धा झाली. पण ह्यात अनेक बड्या मंत्र्यांची नावे होती त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शपथविधीच्या काहीच तास आधी देशाचे आरोग्य, शिक्षण, पर्यावरण तसंच माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांनी राजीनामे दिले. मोदी सरकारमधील एकूण 12 मंत्र्यांना काढून टाकण्यात आलं आहे. यामागे दोन मोठी कारणं सांगितली जातात पहिलं म्हणजे व्यावहारिक राजकीय अपरिहार्यता आणि दुसरं म्हणजे जागतिक साथीमुळे लोकांना प्रत्यक्ष काही काम होत असल्याचं दाखवणं सरकारला भाग पडलं आहे.

#NarendraModi #AmitShah #ModiGovernment #DrHarshVardhan #RaviShankarPrasad #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हिसाब तो देना पडेगा”, Kirit Somaiya यांचं ट्वीट, लगेचच Sanjay Raut यांना ED चं समन्स

Manasi Devkar

…यांच्या मुळेच मी पहिली राजकीय निवडणूक जिंकू शकलो!, Dhananjay Munde भावुक

News Desk

Sharad Pawar – Ajit Pawar यांचा मुळशी पॅटर्न उधळत Padalkar यांचा हल्ला बोल!

News Desk