HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena | कोरडी सहानुभूती नको, मग कोरडा जनआशिर्वाद कशाला ?

पक्ष , राज्यसरकार , विरोधी पक्ष या कशाचीही तम न बाळगता नेत्यांनी पूरग्रस्तांना मदत केली . ज्याप्रमाणे उद्धव ठाकर म्हणतात कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती म्हणून मी पूरग्रस्त भागात गेलो नाही , तर मग या सगळ्या नेत्यांनी केलेली मदत त्यांना कोरडी सहनौभूती वाटते का ? की राज्य सरकारमध्ये भाजपाशिवाय शिवसेनेला काही महत्वं नाहीये ? आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून शिवसेना नेते सांगतात , त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानन्यासाठी जनाशीर्वाद यात्रा काढण्यात येते . मग आता जनतेला खरी गरज असताना कोल्हापूरवासियांकडे उद्धव ठाकरे आणि आद्त्य ठाकरे यांनी का पाठ फिरवली शिवसेना पूरग्रस्तांना मदत पाठवतीये हे स्वागतार्ह आहे ,मदत देशभरातून येतीये. शिवसेना राज्यशासनामध्ये आहे, सत्ताधिकारी आहेत ते . शिवसेनाप्रमुख आणि युवासेनाप्रमुख हि जबाबदारी असताना पूरग्रस्तांना भेट देणे हि नैतिकता नाहीये का ? कि शिवसेनाप्रमुखांना असे वाटतं कि त्यांच्या सहानुभूतीला आता महाराष्ट्रात काही महत्व उरलं नाहीये ? त्यांनी कोरडी सहानुभूती दाखवली नाही तर राज्याला काहीच फरक नाही पडतेय असा विश्वास वाटतोय का त्यांना ? शिवसेनेला आता आपण सत्तेमध्ये समान भागीदार आहोत याचा विसर पडलाय का ? #HWExcluisve #Shivsena #UddhavThackeray #AdityaThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंचं नाव विधानसभेत डांबराने लिहिलं जाईल!

News Desk

Ravi Rana | पुलाचे काम करा नाहीतर…

News Desk

कितीही खोके लावा की पेट्या लावा, मतदार आमच्याच बाजूने! Eknath Khadse यांचा दावा

News Desk