HW News Marathi
व्हिडीओ

वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने विराट मोर्चा

वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने महाराष्ट्रातील जनजाती बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मुंबईत भायखळा ते आझाद मैदान विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात राज्यातील सर्व जनजाती जिल्ह्यांमधील सुमारे 10 हजार जनजाती बांधव सहभागी झाले. जनजाती समाजाच्या विकासासंदर्भातील विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कल्याण आश्रमाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जनजाती अस्मितेचा हुंकार “वणवा”या नावाने हा मोर्चा काढण्यात आला. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Lockdown In Maharashtra | लाॅकडाऊन म्हणजे काय ? महाराष्ट्रात लाॅकडाऊन होणार ?

swarit

एकनाथ खडसेंना ‘या’ प्रकरणात अटकेपासून मोठा दिलासा

News Desk

Budget 2019 जाणून घ्या, मुंबईकरांना काय वाटतं

News Desk