HW News Marathi
व्हिडीओ

मोदी-उद्धव ठाकरेंची ‘फोन पे चर्चा’, असा’ ठरलाय सत्तेचा फॉर्म्युला? काय आहेत चर्चा?

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच एक मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ‘आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय’ असा पवित्रा घेऊन काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा दिलाय. त्यामुळे आघाडीत सारं काही आलबेल आहे का आणि पुढे राहील का, याबद्दल उलटसुलट चर्चा आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते तर सुरुवातीपासूनच, हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाकित वर्तवत आहेत. आता, त्या दिशेनं एक पाऊल पुढे पडलं असून राज्यात पुन्हा युती सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती ‘लोकमत’ला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

#UddhavThackeray #NarendraModi #DevendraFadnavis #Maharashtra #MVA #MahaVikasAghadi #BJP #PratapSarnaik #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंनी परदेशातून कारखान्यासाठी पाठपुरावा केला का ? धनंजय मुंडेंचा सवाल ! #DhananjayMunde

News Desk

‘या’ 2 गावात 150 वर्षे Holi साजरीच झाली नाही; ‘हे’ आहे कारण

News Desk

ह्या अर्थसंकल्पात फक्त तीस बत्तीस मंत्र्यांचे मतदारसंघ कव्हर होणार; Bawankule यांची प्रतिक्रिया

News Desk