HW News Marathi
व्हिडीओ

भाजपनंतर आता राष्ट्रवादीमुळे Shivsena हतबल होतेय का?

राज्यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं एकत्रितरीत्या सरकार आहे. आता इतक्या वेगळ्या विचारधारा म्हणजे मतभेद आणि कुरबुरी आल्याच. पण होतं असं की मंत्र्यांच्या पातळीवरच्या कुरबुरी आणि वाद तिथल्या तिथे मिटतात, मिटवले जातात किंवा ते वाद मिटले आहेत असं किमान भासवलं तरी जाऊ शकतं. पण स्थानिक पातळीवरचे वाद मात्र उघडपणे वेळोवेळी चव्हाट्यावर येतातच आणि मग चर्चा तर होणारच. आता इथं हा मुद्दा पुन्हा कसा आला तर आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अगदी हतबल अशी हाक दिलीय. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीला विनंती करतात की पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच वर्चस्व संपवू नका? आम्हाला जगू द्या? प्रश्न असाय की हे इतकं बोलेपर्यंत शिवसेना हतबल होते? खुद्द मुख्यमंत्री शिवसेनेचे असताना. आणि आता मुद्दा मुख्यमंत्रीपदाचाही आहे. कारण, त्या मुद्द्यावरून रावसाहेब दानवेंनी एक मोठा दावा केलाय.

#UddhavThackeray #RaosahebDanve #ShivajiraoAdhalraoPatil #DevendraFadnavis #Shivsena #BJP #SharadPawar #NCP #DilipWalsePatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sameer Wankhede याचं वैयक्तिक आयुष्य आणि ड्रग्जचा काय संबंध? Kranti Redkar भडकल्या

News Desk

“आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते, पण त्यांच्याच हातात फुटला” राऊतांचा भाजपावर निशाणा

News Desk

Modi Government |अंतिम बजेटमध्ये करणार या घोषणा ?

News Desk