HW News Marathi
Home Page 1097
महाराष्ट्र

‘१२ आमदारांच्या यादीवर तोंडावर मास्क ठेवलेलचं बरं, पण आमदारकी मिळाली तर आनंदच – मातोंडकर

News Desk
पुणे। पावसाळी अधिवेशन संपल्या नंतरही राज्यपाल निवडीचा प्रश्न काही सुटेना, तर शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना आमदारकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे नाव
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

News Desk
मुंबई | महाविकासआघाडीतील एक प्रमुख पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडून सध्या स्वबळाचा नारा दिला जात आहे. तसेच, काल (११ जुलै) महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री
महाराष्ट्र

ठरावीक लोकांवर आणि वेळ साधून EDच्या कारवाया, उर्मिला मातोंडकरांची टीका

News Desk
पुणे | महाविकासआघाडी सरकारमधील अनेक बडे नेते सध्या ईडीच्या रजावर आहेत. नुकतीच राष्ट्रवादीचे नेते एखनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी झाली. या सगळ्यावर शिवसेना नेत्या उर्मिला
महाराष्ट्र

संजय राठोडांना विरोध केला तर परिणाम भोगा, पोहरादेवीच्या महंतांचा भाजपला सज्जड इशारा!

News Desk
औरंगाबाद। माजी वनमंत्री संजय राठोड हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या
महाराष्ट्र

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!

News Desk
नवी दिल्ली | विधिमंडळचं पावसाळी अधिवेशन पार पडलं असून त्यात अनेक मुद्दे मांडले गेले. या अधिवेशनात महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षामध्ये चढाओढ दिसून आली. भाजपच्या १२
महाराष्ट्र

कॉंग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याने सेना-राष्ट्रवादी हलली, दरेकरांचा घणाघात

News Desk
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकारमधील एक प्रमुख पक्ष असलेल्या कॉंग्रेसने आगामी निवडणूकीत स्वबळाचा नारा दिला आहे. पुन्हा एकदा काल (११ जुलै) लोणावळ्यात बोलताना
महाराष्ट्र

अमोल मिटकरींना भाषण सुरु असतांनाच अर्धांगवायूचा सौम्य झटका!

News Desk
अकोला। राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा अकोला दौरा होता. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बिफॉर्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता.
Covid-19

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई सज्ज, महागड्या यंत्रणा उभ्या राहतील, महापौरांची माहिती

News Desk
मुंबई | संपूर्ण देश आज गेली दीड वर्ष कोरोना रुग्णाशी झुंझत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होतोय तोवर तिसऱ्या लाटेची आशंका दर्शवली
महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली’, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

News Desk
मुंबई | महाविकासआघाडी मध्ये कुरगोडही सतत चालूच असतात. सध्या महाविकासमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वादावादी सुरु
देश / विदेश

सुपरस्टार रजनीकांतचा राजकारणाला रामराम!

News Desk
चेन्नई | दाक्षिणात्य सुपरस्टार, थलायवा म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत यांनी आता राजकारणाचा निरोप घेतला आहे. राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही, असं स्पष्ट करतानाच रजनीकांत