HW News Marathi
राजकारण

#Results2018 : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आम्हाला संशय !

हैदराबाद | तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या ११९ आहे. त्यामुळे बहुमतासाठी ६० जागा मिळणे आवश्यक आहे. सध्या स्थितीत के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक ९० जागी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस पक्षाला १६ पिछेहाट, एआयएमआयएमला ५, भाजपला १ आणि इतर ३ जागा मिळाल्या आहेत.

तेलंगणा विधानसभेचे निकालांचा कल पाहता निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा संशय काँग्रेस नेता उत्तम कुमार रेड्डी यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच रेड्डी पुढे असे देखील म्हणाले की, व्हीव्हीपॅट स्लिपची देखील पुन्हा मोजणी व्हावी, अशी मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनुराग ठाकूर डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर दौऱ्यावर

Darrell Miranda

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज मनसेचा पदाधिकारी मेळावा

News Desk

युतीसाठी भाजपकडून मनसेची मनधरणी ?

News Desk
राजकारण

#Results2018 : तेलंगणामध्ये टीआरएसने राखली सत्ता

News Desk

नवी दिल्ली | तेलंगणात चंद्रशेखर राव यांना सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस पक्षाला लोकांनी कौल दिला असल्याचे दिसत आहे. विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये टीआरएसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरल्याचे दिसत आहे. विधानसभेतील ९० जागांवर टीआरएसला आघाडी मिळाली आहे. तेलंगणाच्या निर्मितीत चंद्रशेखर राव यांचा सिंहाचा वाटा आहे.

राज्यातील राजकारणावर चंद्रशेखर राव यांची पकड मजबूत आहे. त्यामुळे ते सत्ता काबीज करतील, असे अंदाज सर्वांकडूनच व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगणामध्ये बहुमताचा आकडा ६० आहे. हा आकडा गाठण्यासाठी टीआरएसला यश मिळाल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसला १९ आणि भाजपला केवळ ३ जागांवर आघाडी मिळाली आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी सर्वच पक्षांच्या मिळून १८२१ उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदान यंत्रात कैद झाले आहे.

Related posts

गोव्याने आपला ‘चौकीदार’ गमावला, देशातून सचोटीचे प्रयाण झाले !

News Desk

Shivsena Dasara Melava 2018 | सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता !

News Desk

“हिंमत असेल तर शिंदे गटात गेलेल्यांविरोधात बोलून दाखवावे”, अनिल परबांचे किरीट सोमय्यांना आव्हान

Aprna