HW News Marathi
राजकारण

#IrrigationScam : चौकशीला सहकार्य करणार, माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास !

मुंबई | “सिंचन घोटाळा प्रकरण अद्याप न्यायालयात असल्याने मी सध्या यावर काहीही बोलू शकत नाही. मी या प्रकरणासाठी होणाऱ्या चौकशीला सहकार्य करीत राहणार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ‘विदर्भ व कोकणातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराला तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार जबाबदार ठरतात’, असे प्रतिज्ञापत्र मंगळवारी सादर करण्यात आले आहे.

११ नोव्हेंबर २००५ रोजी नोटशीटमार्फ़त ‘विदर्भातील प्रकल्पांच्या कामांना गती देण्याबाबतीत लवकरात लवकर निर्णय होणे आवश्यक आहे. त्यामुळे कार्यकारी संचालकांनी सदर धारिका थेट अध्यक्षांच्या कार्यालयात पाठवाव्यात,’ असा निर्देश अजित पवार यांनी दिला होता. अजित पवार यांचा हा निर्देश बेकायदेशीर व निर्धारित प्रक्रियेचे उल्लंघन करणारे होते. म्हणूनच या प्रकरणी अजित पवार यांना जबाबदार ठरविण्यात आल्याचे एसीबीने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ पाहुण्यांना आहे निमंत्रण

News Desk

मागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव !

News Desk

उद्धव ठाकरे आज नाशिक, औरंगाबादच्या दौऱ्यावर

News Desk
व्हिडीओ

आमचं गाव हरवलयं

News Desk

मंगळवारी बेलदार समाजाने मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. आमचं गावच हरवलय ही व्यथा घेउन हे बेलदार समाजबांधव सरकारपुढ आपलं गऱ्हाण घेउन आले होते. बेलदार हा भूमिहीन बेघर भटका समाज आहे, दगड फोडणे बांधकाम करणे हा या समाजाचा मुख्य व्यवसाय. या व्यवसायाच्या भटकंतीतच बेलदार समाजाचे मुळगाव हरवले आहे. शिक्षणापासून,विकासापासून समाज वंचित राहीला आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता समाजाला आता जातीचा दाखला हवाय. मात्र आमचे मुळगावच हरवले आहे तर जातीच्या दाखल्याचा पुरावा आणायचा कुठून हा प्रश्न या समाजाला पडलाय.

Related posts

कधीकाळी शिवसेनेतून Narayan Rane यांचा पराभव केला…आता मात्र Trupti Sawant यांच्याकडून स्वागत…

News Desk

‘तुका’ म्हणे त्याचा संग नको देवा, मुंढेंच्या सततच्या बदलीमागे कारण काय?

Manasi Devkar

“राज्यात मोठे उद्योग येतील, यासाठी राज्य सरकार प्रयत्न आणि पूर्तता करेल” – Eknath Shinde

News Desk