HW News Marathi
राजकारण

पायलटसह ज्योतिरादित्य यांचे माल्ल्याने केले अभिनंदन

मुंबई | भारतीय बँकांचे सुमारे ९ हजार कोटींचे कर्जाचा चुना लावून लंडनमध्ये फरार झालेल्या मद्यसम्राट उद्योगपती विजय माल्ल्याने त्यांच्या ट्विटमुळे देशातील सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. राज्यस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने झेंडा फडविला आहे. या दोन्ही राज्या युवा चेहरा सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोघांचे ही विजय माल्यानी ट्वीट करत अभिनंदन केले आहे.

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे तर राजस्थानात सचिन पायलट हे दोघांची नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या दोन्ही राज्या नक्की कोण मुख्यमंत्री होणार हे गुलदस्त्यात आहेत. परंतु माल्याच्या ट्वीचने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.लंडन कोर्टाकडून विजय मल्ल्यावरील प्रत्यार्पणाच्या कारवाईला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे बँकांचे कर्जप्रकरणी लंडनमध्ये असलेल्या मल्ल्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवतीर्थावर आज होणार मनसे ‘राज’गर्जना

News Desk

मुलुंडमध्ये भाजपच्या चिन्हावर शाई लावल्याने गोंधळ

News Desk

“कोणता गुन्हा आणि कृत्य केले की फडणवीसांना त्यांचे मन खाते”, संजय राऊतांचा उलट सवाल

Aprna
मुंबई

दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या टेंशनने ह्रदयविकारचा झटका

News Desk

मुंबई | महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला सुरू झाल्या आहेत. ऋतिक दिलीप घडशींने परीक्षा देण्याआधीच त्याचा ह्रद्यविकाराने त्याचा मृत्यू झाल. शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी मानली जाते. विद्यार्थ्यांना कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्र परिवारकडून परीक्षेचे टेंशन दिले जाते.

प्रभावीदेवीच्या आदर्शनगर येथील ऋतिक दिलीप घडशी राहत होता. केईएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पेपर सोडविण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला सकाळी आईने उटवल्यानंतर ही न उटल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा मृत्यू झाले कुटुंबियांना कळाले.

हा दादरच्या शिशूविहार शाळेत शिकत होता. ऋतिक मृत्यूनंतर दहावीच्या टेंशनने झाल्या सांगितले जात आहे. ऋतिक आई आणि दोन बहिणीसोबत राहत होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे प्रचंड टेंशनमुळे रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याचे कळाले.

Related posts

मुंबई, उपनगर, वसईसह पालघरमध्ये जोरदार पाऊस

News Desk

मुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा! – आशिष शेलार

Aprna

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Aprna