HW News Marathi
राजकारण

देशाला फसविणाऱ्या लोकांना मोदी सरकार मदत करते!

राजस्थान । “निरव मोदी, विजय माल्या व मेहुल चौकसी यांनी देशाला करोडो रुपयांचा चुना लावून निघून गेले आहेत. तरीही त्यांना केंद्र सरकार यांना मदत पुरवत आहेत”.असा आरोप काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. बुधवारी काल(१० ऑक्टोम्बर) राजस्थान दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान बिकानेरमध्ये त्यांची काल सभा होती. राहुल सभेदरम्यान राहुल यांनी मोदींना भाजप सरकारवर टीका केला आहे.

तसेच राहुल असे देखील म्हटले की, ” शेतकऱ्यांच्या सर्व समस्या पुर्ण दूर करू असे आश्वासन मोदी सरकारने निवडणुकीच्या आदी शेतकऱ्यांना दिले होते. सरकारने शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळणार आहे आणि दोन दशलक्ष बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. परंतु सत्तेत आल्यानंतर मात्र मोदी सरकारला त्यांच्या आश्वासनांचा विसर पडला असल्याचे राहुल यांनी या सभेत बोलले. राहुल पुढे असे देखील म्हटले की, सरकारने नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चौकसी यांना परदेशात पैसे पुरविण्यासाठी राजस्थानमधील १७ हजार शाळा बंद केल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यात नरकासुरांच्या पुतळ्याचे दहन करून नरक चतुर्दशी साजरा

swarit

संजय राऊतांना AK47 ने उडविण्याची लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

Aprna

तुम्ही ‘त्यांच्या’ सगळ्या आचरट, बालिश चाळयांना पाठिशी घातले !

News Desk