HW News Marathi
क्रीडा

कपिल देव यांनी केली समीक्षा, भारताच्या संघाचा का झाला पराजय

मुंबई | भारताचे माजी कर्णधार कपील देव भारतीय संघ इंग्लंडमध्ये पराभूत झाल्यानंतर चांगलेच नाराज झाल्याचे सध्या पहायला मिळत आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवानंतर कपील देव म्हणाले, भारतीय खेळाडूंना आपल्या पात्रतेचा खेळ खेळता आलेला नाही. एका खेळाडूने त्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर दुसऱ्या खेळाडूला त्याची जबाबदारी पार पाडता आली नाही. भारताला संधीचा फायदा उचलता आला नाही, त्यांनी यावेळी अनेक संधी गमावल्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रिकेट घोटाळ्याप्रकरणी फारुख अब्दुलांविरोधात सीबीआयचे आरोपपत्र

swarit

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna

विराटसमोर बीसीसीआयने मानली हार

Gauri Tilekar