HW News Marathi

Tag : पूर

राजकारण

पूरग्रस्तांना नवीन घरे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी, राज्य सरकारची घोषणा

News Desk
मुंबई | कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या सर्वांना पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री...
राजकारण

शर्मिला ठाकरे आज करणार पुरग्रस्त भागाचा दौरा

News Desk
मुंबई | सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात सतत परडणाऱ्या पावसामुळे पूर आल्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यापूराचे पाणी घरात शिरल्यामुळे असंख्य...
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला होणार सुरुवात

News Desk
मुंबई। महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजानादेश यात्रा थांबविली होती. परंतु आता या दोन्ही जिल्ह्यातील पुरीचे पाणी ओसल्यानंतर...
महाराष्ट्र

कोल्हापूर आणि सांगली महापूरात आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू

News Desk
पुणे। महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ४३जणांचा मृत्यू झाला असून फक्त सांगली जिल्ह्यात २१ बळी आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सात जणांचा...
देश / विदेश

राहुल गांधींनी घेतला केरळच्या पूरस्थितीचा आढावा, केंद्राला मदत करण्याचे आवाहन

News Desk
तिरुवनंतपुरम | केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनच्या घटना घडल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे केरळमध्ये आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे...
महाराष्ट्र

संभाजीराजेंची खासदार निधीतून पूरग्रस्तांना ५ कोटींची मदत

News Desk
कोल्हापूर | राज्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूर परिस्थितीवर...
महाराष्ट्र

राज्यातील पुरग्रस्तांना अर्थसहाय्य म्हणून ५ हजार रुपये रोख

News Desk
कोल्हापूर । कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य म्हणून...
महाराष्ट्र

आज कोल्हापुरात वाहतुकीसाठी ‘कोणते’ मार्ग सुरू होणार

News Desk
कोल्हापूर । गेल्या सहा दिवसापासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे येथे पूरस्थिती निर्माण झाला आहे. यामुळे येथील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये...
महाराष्ट्र

कोल्हापूरतून २ लाख तर सांगलीतून ४ लाख नागरिकांचे स्थलांतर

News Desk
पुणे | कोल्हापूर आणि सांगलीतील महापूरात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर (११ ऑगस्ट) सांगलीतून ४ लाख ४१ हजार ८४५ नागरिकांचे स्थलांतरीत करण्यात...
महाराष्ट्र

पूर परिस्थिती असताना, तुम्ही निवडणुकांचा विचार तरी कसा करून शकता !

News Desk
मुंबई | “कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पूरपरिस्थितीवर राजकारण न आणता पूरग्रस्त जनतेच्या पाठिशी उभे राहण्याची गरज असल्याचे सांगत,” पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका...