मुंबई | दूध आणि अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यावर यापुढे कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेमध्ये केली...
मुंबई | विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आरक्षण, शेतकरी-आदिवासी मोर्चा, दुष्काळ, शिवस्मारक, कर्जमाफी या मुद्द्यांनी गाजत आहे. या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभियेंनी...
मुंबई | धडाकेबाज अधिकारी म्हणून प्रसिध्द असलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नाशिकहून बदली करण्यात आली आहे. मुंढे यांची बदली आता मुंबईत मंत्रालयात सहसचिवपदी...
मुंबई | वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढण्यात आला...
मुंबई | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओला-उबर चालकांच्या विधानभवनावर धडक देणार होते. परंतु चालक त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करी रोडच्या भारतमाता चौकापासून ते विधानभवनापर्यंत मोर्च्या काढण्यासाठी...
मुंबई | विधीमंडळ आणि विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (१९ नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. रविवार, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या सुट्टया...
मुंबई | अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवरील कदम नगर एसआरएच्या २२ मजली इमारतीला मंगळवारी (१३ नोव्हेंबर)ला रात्री ८. ३० च्या सुमारास लागली होती. ही...
मुंबई । धारावी परिसरात राहणाऱ्या शैलेशकुमार हजारीलाल वैश्य या तरुणावर चार जणांनी शुक्रवारी(९ ऑक्टोबर) प्राणघातक हल्ला केला आहे. शैलेशकुमारला वय (२३) गंभीर दुखापतीसह जीवे मारण्याची...
मुंबई । उत्तर भारतीयांच्या नेहमी विरोधात असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता चक्क उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण...