मुंबई | राज्यात बुहमत चाचणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज (२७ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता विधीमंडळाचे विशेष आधिवेशन बोलवण्यात आले. या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी विधानसभा...
मुंबई | राज्यात गेल्या महिनाभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. महाविकासआघाडीने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला...
मुंबई । राज्यात गेल्या महिनाभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. महाविकासआघाडीने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला...
मुंबई | विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी आमदार कालिदास कोळंबकर यांनी नियुक्ती झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवना जाऊन कोळंबकरांना आज (२६ नोव्हेंबर) शपथ घेतली आहे....
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. “राज्यात उद्याच बहुमत चाचणी होणार,”...
मुंबई । “राज्यात उद्याच बहुमत चाचणी होणार,” असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (२६ नोव्हेंबर) दिला आहे. मात्र, “उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाचपर्यंत सर्व आमदारांचा...
नवी दिल्ली | “राज्यात उद्याच बहुमत चाचणी होणार,” असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (२६ नोव्हेंबर) दिला आहे. “उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाचपर्यंत सर्व आमदारांचा...
मुंबई। शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकासआघाडीने १६२ आमदारांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. भाजपने बहुमत नसतानाही राज्यात सत्तास्थापन केली आहे. मात्र, काल (२५ नोव्हेंबर) मुंबईतील...
मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकासआघाडीचे १६२ आमदार पहिल्यांदा सर्वांसमोर येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे. महाविकासआघाडीच्या सर्व आमदार सांताक्रूझ...