HW News Marathi

Tag : सामना

राजकारण

भुयारी गटारात आणखी किती मजुरांचे बळी जाणार आहेत ?

News Desk
मुंबई | पंतप्रधान मोदी हे सोलापुरात प्रचारी भाषणाचा धुरळा उडवीत असतानाच नवी मुंबईत मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगार मरण पावले. शेतमजुरांसह असंघटित कामगारांसाठी सात कल्याणकारी योजना...
राजकारण

सवर्णांना आरक्षण दिले, आता नोकऱ्या द्या !

News Desk
मुंबई | 10 टक्के आरक्षणाने होतकरू सवर्ण तरुणांच्या हाती खरोखरच काही पडणार आहे काय? देशातील बेरोजगार तरुणांनी ‘पकोडे’ तळावेत, असे आवाहन करणाऱ्या पंतप्रधानांनी शेवटी 10...
राजकारण

फक्त सत्ता आणि निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा आधी दुष्काळाला पटकी द्या !

News Desk
मुंबई | 2019 च्या निवडणुका कशा जिंकायच्या, कोणाला कसे पटकायचे याची व्यूहरचना आखली जात आहे. राज्यकर्ते निवडणुकांचाच विचार करणार असतील तर दुष्काळाला पटकी कोणी द्यायची?...
राजकारण

यवतमाळची आणीबाणी लादली आहे काय ?

News Desk
मुंबई | देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी असे प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांनी म्हटले आहे. यवतमाळच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास...
राजकारण

जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात !

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ात दिलेल्या मुलाखतीत रोजगारनिर्मितीचे जे दावे केले होते ते फोल ठरविणारी माहिती आता समोर आली आहे. पंतप्रधानांनी त्या...
राजकारण

‘बा–चा–बा–ची’तून देशाला आणि जनतेला काय मिळेल?

News Desk
मुंबई | ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असोत, त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल....
राजकारण

आता २०१९ संपूर्ण परिवर्तनाचे वर्ष ठरेल काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

News Desk
मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींच्या सरकारविरोधी पत्रकार परिषदेने 2018 या वर्षाची सुरुवात झाली आणि रिझर्व्ह बँकेला सरकारी बटीक बनविण्याच्या प्रयत्नाने या वर्षाची अखेर झाली....
राजकारण

‘‘बारा महिने तप केलं अन् गाढवासंगं पाप केलं!’’

News Desk
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगरला भाजपचा महापौर, उपमहापैर बसला आहे. राष्ट्रवादीने हा पाठिंबा बिनशर्त दिल्यामुळे दोघांचेही खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा...
राजकारण

ऊस उत्पादकाची फरफट कायमच !

News Desk
मुंबई | कांदा उत्पादक असो की ऊस उत्पादक, असे एकही वर्ष जात नाही की त्याची फरफट झाली नाही. कांद्याचे भाव प्रति किलो दोन-तीन रुपयांपर्यंत कोसळल्यावर...
राजकारण

सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने आपले मन मोकळे केले. अटलजींनी लोकशाहीला व नात्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. म्हणूनच सत्तेवर नसलेल्या अटलजींचे...