HW News Marathi

Tag: सामना

महाराष्ट्र

काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करीत होते, पण अनेक राज्येच भाजपमुक्त झाली !

News Desk
मुंबई | नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, पण झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारले...
महाराष्ट्र

शेतकरी आनंदी झाला म्हणून भाजपास एरंडेल घेऊन कळवळण्याचा अधिकार नाही !

News Desk
मुंबई | शेतकऱ्यांना कर्जमाफी व राज्यात सर्वत्र 10 रुपयांत जेवणाची थाळी हे गरीबांच्या जगण्या मरण्याचे विषय आहेत. भाजपच्या नजरेतून ते सटकले आहेत. शेतकऱयांच्या कर्जमाफीत काही...
देश / विदेश

भाजप सरकारला सावरकरांचा सन्मान करण्यासाठी कोणी रोखले होते ?, सामनातून मोदींना सवाल

News Desk
मुंबई | वीर सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच . प्रश्न इतकाच आहे की , गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे . ‘ भारतरत्न ‘...
महाराष्ट्र

आधीच्या सरकारने बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत !

News Desk
मुंबई | आधीच्या सरकारने गृहखात्याच्या माध्यमातून सरकार टिकवले तर ‘नगर विकास’मार्फत पक्षाचा आर्थिक विकास केला. बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत, पण अनेकांच्या तिजोरीचे खड्डे...
देश / विदेश

तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता?, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk
मुंबई | जीएसटीतून मिळणाऱया उत्पन्नात दिवसेंदिवस घाटाच होत आहे. 2017 साली जीएसटी लागू झाला व दर दोन महिन्यांनी राज्यांना त्यांचा परतावा मिळेल असे तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी...
देश / विदेश

विकतचे दुखणे घेऊन सरकार कसले राजकारण करीत आहे?, सामनातून मोदी सरकारला सवाल

News Desk
मुंबई | जगभरातील हिंदू समाजाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत हे सिद्ध करण्याच्या ईर्षेतून नागरिकत्व विधेयक आणले गेले, पण 370 कलम हटवूनही कश्मिरी पंडितांची घरवापसी का...
महाराष्ट्र

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ‘व्होट बँके’ चे नवे राजकारण !

News Desk
मुंबई। हिंदूंना जगाच्या पाठीवर हिंदुस्थानशिवाय दुसरा देश नाही हे मान्य , पण नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ‘ व्होट बँके ‘ चे नवे राजकारण यातून कोणी...
महाराष्ट्र

हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk
मुंबई | महाराष्ट्राचे राजकारण उत्तर धुवावरून दक्षिण धुवावर पोहोचले आहे, पण या प्रवासात भारतीय जनता पक्षाचे जे हसे झाले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये किंवा...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री ज्या चुका केल्या त्या विरोधी पक्षनेते म्हणून तरी करू नयेत!

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चुका केल्या त्या निदान विरोधी पक्षनेते म्हणून तरी करू नयेत. विरोधी पक्षनेतेपदाची शान व प्रतिष्ठा राहावी अशी...
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार महाराष्ट्र धर्माचे पालन करील !

News Desk
मुंबई। उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करील. महाराष्ट्र धर्माचे नवे सरकार आले आहे. ‘ते कसे येते ते पाहू’ असे जे सांगत...